जवळ असलेले मित्र स्वतःच्या करणीने गमवायला मोदी + शाह हे काय “राहुल गांधी” आहेत का??
महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुतीमध्ये एकमेकांचे पक्ष फोडायची लागलेली स्पर्धा पाहता लवकरच महाराष्ट्रात भूकंप होणार आणि महायुतीचे सरकार जाणार असे भाकीत “पवार बुद्धीच्या” अनेक माध्यमांनी केले.