भारताचा आत्मबोध जागृत करून ‘शत्रूबोधाची ओळख करून घेणे काळाची गरज; आधुनिक भारतासमोरील आव्हाने पुस्तकाचे प्रकाशन
सध्याच्या परिस्थितीत भारतीयांचा आत्मबोध क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाचीही जाणीव नाही. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.
सध्याच्या परिस्थितीत भारतीयांचा आत्मबोध क्षीण झाला असून त्यांना शत्रूबोधाचीही जाणीव नाही. ही परिस्थिती बदलणे आवश्यक आहे.