7.6 कोटी मनरेगा कामगारांना सिस्टममधून काढल्याचा काँग्रेसचा आरोप; नवीन पेमेंट सिस्टममध्ये 10.7 कोटी कामगार अपात्र
वृत्तसंस्था नवी दिल्ली : 7.6 कोटी कामगारांना मनरेगा यंत्रणेतून काढून टाकल्याचा आरोप काँग्रेसने मोदी सरकारवर केला आहे. काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी 1 जानेवारी सोमवार […]