मणिपूरमध्ये अतिरेकी गट उकळत आहेत पैसे; बेकायदेशीर चौक्यांमुळे त्रस्त टँकरचालक संपावर; 90 टक्के पेट्रोल पंप रिकामे
वृत्तसंस्था इंफाळ : मणिपूरमध्ये 3 मेपासून म्हणजेच 167 दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. आता परिस्थिती अशी आहे की राज्यातील 90 टक्के पेट्रोल पंप रिकामे आहेत. एलपीजीचा […]