• Download App
    MIGRATION | The Focus India

    MIGRATION

    दिल्लीत पावसाचा कहर, यमुनेने पुन्हा ओलांडली धोक्याची पातळी; सखल भागातून लोकांचे स्थलांतर, हिमाचलच्या पुरात 7 ठार

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : दिल्लीतील यमुनेच्या पाण्याच्या पातळीने पुन्हा धोक्याचा टप्पा ओलांडला आहे. रविवारी सकाळी हथिनीकुंड बॅरेजमधून 2 लाख क्युसेक पाणी सोडल्यानंतर सकाळी 7 वाजता […]

    Read more

    कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एक लाखांवर लोकांचे स्थलांतर; कोल्हापुरातील पूर परिस्थितीचा आढावा

    कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पाऊस कमी झाला असला तरी पूर परिस्थिती कायम आहे. त्या पार्श्वभूमीवर आमदार सतेज पाटील यांनी शनिवारी जिल्ह्यातील पूर परिस्थितीचा आढावा घेतला […]

    Read more

    कोल्हापूरच्या उपनगरात पावसाची दाणादाण; रामानंद परिसरातील २०० नागरिकांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील अनेक उपनगरात जोरदार पावसाने दाणादाण उडविली असून घरामध्ये पावसाचे पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांची त्रेधातिरपीट उडाली आहे. त्यांच्या सुटकेसाठी […]

    Read more

    जगभरातील निर्वासितांची एकूण संख्या पोहोचली तब्बल आठ कोटींवर, लॉकडाउनमध्येही लाखो जणांचे स्थलांतर

    विशेष प्रतिनिधी जीनिव्हा – जगभरातील निर्वासितांची एकूण संख्या आता 8 कोटी 24 लाख इतकी झाली आहे. जर्मनीची लोकसंख्याही जवळपास इतकीच आहे. बळजबरीने स्थलांतर करावे लागलेल्या […]

    Read more

    कोरोनाची वाढ, सततचे संघर्ष आणि आपत्तींमुळे विस्थापितांच्या संख्येत विक्रमी वाढ

    विशेष प्रतिनिधी जीनिव्हा : संघर्ष आणि नैसर्गिक आपत्ती या कारणांमुळे देशांतर्गत विस्थापनाचे प्रमाण प्रचंड प्रमाणात वाढल्याचे एका सर्वेक्षणात आढळून आले आहे. गेल्या दशकभरातील विस्थापित होण्याचे […]

    Read more

    स्थलांतरित मजूर, कामागारांसाठी कम्युनिटी किचन्स, मोफत धान्यवाटप योजना सुरू करा; सुप्रिम कोर्टाचे केंद्र, दिल्ली, हरियाणा, यूपी सरकारांना आदेश

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : देशातील स्थलांतरित मजूर – कामगारांच्या प्रचंड हालअपेष्टांची दखल घेत सुप्रिम कोर्टाने दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्रदेशाच्या सरकारांना दिल्ली एनसीआर परिसरात कम्युनिटी […]

    Read more

    कोरोनाच्या तडाख्याने भारतातील कोट्यवधी लोक पुन्हा ढकलले गेले दारिद्रयरेषेखाली

    कोरोना व्हायरसच्या तडाख्यने देशाच्या अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम झाला आहे. त्याचबरोबर सामान्य माणसाचे जीवनही दुष्कर झाले आहे. देशातील कोट्यवधी लोक पुन्हा एकदा दारिद्रयरेषेखाली ढकलले गेल्याचा दावा […]

    Read more