अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल; शारीरिक, मानसिक सृदृढतेवर भर!!
प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केला आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला […]
प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय सैन्य दलाने अग्निवीर भरती प्रक्रियेत बदल केला आहे. मानसिक आणि शारीरिक आरोग्याचा समतोल राखण्यासाठी भारतीय लष्कराने भरती प्रक्रियेत बदल केला […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोविड सारख्या जागतिक आपत्तीमुळे विद्यार्थ्यांना ऑफलाईन शिक्षणाकडून ऑनलाईनकडे यावे लागले. त्यामुळे विद्यार्थ्यांची जीवनशैली बदलली. या बदललेल्या जीवनशैलीमुळे विद्यार्थी मानसिक तणावाच्या स्थितीकडे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : गेल्या वर्षी देशात दररोज सरासरी ३१ मुलांनी (१८ वर्षे वयाखालील) आत्महत्या केल्या आहेत. कोरोनाच्या मानसिक ताणातूनआलेल्या नैराश्यातून या मुलांनी आत्महत्या केल्या […]
शरीरातील प्रत्येक अवयव मेंदूशी जोडलेला असते. श्वास घेणे, हृदयाचे ठोके, आतड्यांची हालचाल या आपल्या अजाणतेपणी अगदी झोपतही होत असलेल्या शारिरीक क्रियाही मेंदूच्या देखरेखीत केल्या जातात. […]
मोदीद्वेषातून भारतालाच बदनाम करण्यापर्यंत कॉँग्रेसच्या नेत्यांची मजल गेली आहे. मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ त्यावर कडी करत बरळले की भारत महान नाही बदनाम आहे. त्यावर […]
राष्ट्रवादी कॉँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांचे मानसिक संतुलन बिघडलंय असं मला वाटतंय. त्यांनी बोलत राहावं. माझा त्यांच्यावर रोष नाही, असा पलटवार माजी मंत्री गिरीष महाजन […]