मोहन भागवतांना पकडण्यासाठी सरकारने आणि पोलीस यंत्रणांनी काय – काय जंग – जंग पछाडले??; मेहबूब मुजावरांनी उघड्यावर आणले!!
मालेगाव मध्ये झालेले बॉम्बस्फोट हा हिंदू दहशतवादाचाच नमुना असल्याचे सिद्ध करण्यासाठी काँग्रेस प्रणित UPA सरकारने जंग जंग पछाडले होते.