मराठा आरक्षण रद्द करण्यावर लोकप्रतिनिधींना जाब विचार, उदयनराजे यांचे आवाहन
मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयचा निकाल असला, तरी आमदार व खासदार म्हणून निवडून दिलं आहे, त्यांची ही नैतिक जबाबदारी नाही का असा सवाल करत […]
मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्च न्यायालयचा निकाल असला, तरी आमदार व खासदार म्हणून निवडून दिलं आहे, त्यांची ही नैतिक जबाबदारी नाही का असा सवाल करत […]
मराठा आरक्षण रद्द होण्यास सर्वस्वी महाविकास आघाडी सरकार जबाबदार असल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाने केला आहे. सर्वोच्च न्यायालयात ही केस गेली तेव्हा सरन्यायाधीशांनी आरक्षणावर स्थगिती […]
महाराष्ट्रात मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा 1985 पासून सुरू आहे. तेव्हापासून महाराष्ट्रात अनेक वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार होते. शरद पवार तीनवेळा मुख्यमंत्री होते. त्यांच्या व्यतिरिक्त […]
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा समाजाला आरक्षण मिळाले नाही. लॉकडाऊन संपल्यानंतर समाजाच्या वतीने राज्यभर मोर्चे काढणार असल्याचा इशारा आमदार विनायक मेटे यांनी दिला आहे. आघाडी सरकार […]
विशेष प्रतिनिधी मुंबई : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याचा सर्वांत मोठा फटका शैक्षणिक क्षेत्रातील विविध टप्प्यांवर प्रवेश घेणाऱ्या मराठा समाजातील विद्यार्थ्यांना बसणार आहे.The […]
विशेष प्रतिनिधी कोल्हापूर : मराठा आरक्षणाचा कायदा सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला. संपूर्ण देशाचं आणि महाराष्ट्राचं लक्ष लागलेल्या मराठा आरक्षणावरील सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयात पार पडली […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठा आरक्षण प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा निकाल देत सुप्रिम कोर्टाने सध्याच्या स्वरूपातले मराठा आरक्षण रद्द ठरविले आहे. महाराष्ट्रातल्या ठाकरे – पवार […]
1992 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने 50 टक्के आरक्षण मर्यादा घालून दिली होती. मराठा आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेवर कोर्टाने निकाल दिला. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मराठा […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : आजचा दिवस ‘ एक मराठा लाख मराठा’ने गाजलेल्या मराठा आरक्षणासाठी ऐतिहासिक ठरणार आहे . मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालाला आव्हान देणाऱ्या […]
मराठा समाजाविरोधात ओबीसी समाजाला उभे करून दोघांमध्ये भांडण लावण्याचा कार्यक्रम आखला जातोय. मंत्रिमंडळातील लोकांना हेच करायचे आहे का? उद्धव ठाकरे, तुम्हाला हे होऊ द्यायचं आहे […]
विशेष प्रतिनिधी पुणे : मराठा समाजाने आर्थिक दुर्बल घटकामधून मिळणारे आरक्षण घेऊन विषय संपवावा, असे मत संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केले आहे. खासदार […]
तुम्ही मराठा समाजाच्या बाजूने आहे की विरोधात, हे काँग्रेसने स्पष्ट करावे, असा थेट सवाल शिवसंग्राम पक्षाचे नेते आमदार विनायक मेटे यांनी केला आहे. नितीन राऊत […]
कोणाला घ्यावं कोणाला न घ्यावं हा तुमचा प्रश्न आहे. पण इतक्या पलट्या मारून सुद्धा मान वर करून फिरणाऱ्याला मी मराठा मानत नाही. गप्प बसून ५ […]