हिंसेमुळे मराठा आंदोलनाची बदनामी; कायदा हातात घेऊ नये; जरांगेनी उपोषण मागे घ्यावे; सर्वपक्षीय बैठकीत आवाहन
विशेष प्रतिनिधी मुंबई : आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा समाजाच्या भावना तीव्र असल्या तरी महाराष्ट्रात हिंसाचारामुळे मराठा आंदोलनाची बदनामी होत आहे. त्यामुळे कोणीही कायदा हातात घेऊ नये. […]