मणिपूर हिंसाचार प्रकरणी हिमंता सरमा यांचा काँग्रेसवर पलटवार, म्हणाले “२००४ ते २०१४ पर्यंत ९९१ लोक मारले गेले, आता…’’
मणिपूरमध्ये बहुजातीय संघर्षांमुळे जी परिस्थिती निर्माण झाली आहे ती काँग्रेस सरकारांच्या सदोष धोरणांमुळे आहे. असंही सरमा यांनी सांगितलं आहे. विशेष प्रतिनिधी गुवाहाटी : मणिपूरमधील हिंसाचार […]