Manipur violence : मणिपूर हिंसा- राष्ट्रीय महामार्ग बंद, जीवनावश्यक वस्तूंचा मोठा तुटवडा; 5 जिल्ह्यांत इंटरनेट बंद
मणिपूरमधील हिंसाचारानंतर, महामार्ग अडथळे आणि वाहतूक मार्गांमध्ये व्यत्यय आल्याने सामान्य लोकांना महागाईचा सामना करावा लागत आहे. विशेषतः चुराचांदपूर आणि राजधानी इम्फाळमध्ये अन्नधान्य आणि औषधांचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे.