Manipur Violence : मणिपूरच्या उखरुलमध्ये पाच दिवसांसाठी इंटरनेट बंद; दंगलखोरांनी 25 घरे आणि चार सरकारी निवासस्थाने जाळली
मणिपूरमध्ये नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर एका आठवड्याच्या आत हिंसाचार उसळला. दंगलखोरांनी उखरुल जिल्ह्यातील लितान सरेइखोंग गावात २५ घरे आणि चार सरकारी क्वार्टरला आग लावली.