Manipur CM : मणिपूर CM म्हणाले- राज्यात तत्काळ शांतता हवी; कुकी-मैतेईंनी परस्पर समजूत ठेवावी
वृत्तसंस्था इंफाळ : Manipur CM मणिपूरचे मुख्यमंत्री बिरेन सिंह म्हणाले की, ‘मणिपूरला तातडीने शांततेची गरज आहे. दोन्ही समुदायांत (कुकी-मीतेई) परस्पर समंजसपणा निर्माण करा. मणिपूरला फक्त […]