भाजपचे 400 पार सोडून द्या, काँग्रेस स्वतःचे 40 तरी खासदार निवडून आणू शकेल का??; ममतांचा बोचरा सवाल!!
विशेष प्रतिनिधी कोलकाता : काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काल राज्यसभेत बोलताना भाजपच्या आपकी बार 400 पार या घोषणेची खिल्ली उडविली, पण त्या पलीकडे जाऊन […]