• Download App
    mahayuti victory | The Focus India

    mahayuti victory

    Eknath Shinde : मुंबईकरांनी विकासाला स्वीकारले, भावनिकतेला नाकारले; एकनाथ शिंदेंचा ठाकरेंना टोला, म्हणाले- महापौर महायुतीचाच होणार

    राज्यातील महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुती बहुमताच्या उंबरठ्यावर पोहोचली असून, राज्यभरातील अनेक महापालिकांमध्ये महायुतीचे महापौर होतील, असा ठाम विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

    Read more

    Maharashtra Civic Polls 2026 : द फोकस एक्सप्लेनर : महापालिका निवडणुकांत भाजपचा दिग्विजय, मुंबईत ठाकरे बंधूंना धोबीपछाड, तर पुणे-पिंपरीत पवारांची युती ‘फ्लॉप’!

    महाराष्ट्र राज्यातील २९ महानगरपालिकांच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून, राज्याच्या राजकीय समीकरणांत मोठे फेरबदल पाहायला मिळत आहेत. या निकालांनी महायुतीचे वर्चस्व अधोरेखित केले असून विरोधकांसाठी, विशेषतः पवार आणि ठाकरे गटासाठी हे निकाल आत्मचिंतन करायला लावणारे आहेत.

    Read more

    Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीस म्हणाले- सकारात्मक प्रचार केला, विकासावर मते मागितली, भाजपचे 3302 नगरसेवक, हा नवा विक्रम

    महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. सध्याच्या आकडेवारीनुसार, महायुतीचे सर्वाधिक 213 नगराध्यक्ष निवडून आले असून, महाविकास आघाडीला अवघ्या 50 जागांवर समाधान मानावे लागले आहे. 117 नगराध्यक्ष मिळवत भाजप राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. यावर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

    Read more

    Maharashtra Local Body : राज्यातील 288 नगरपालिकांचे निकाल; भाजप सर्वात मोठा पक्ष; मोदींनी केले अभिनंदन

    महाराष्ट्रातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतींच्या निवडणुकांची मतमोजणी आज झाली. त्यात सत्ताधारी महायुतीने विरोधी बाकावरील महाविकास आघाडीचा पार धुव्वा उडवला आहे. अनेक मतदारसंघांत ही निवडणूकी महायुतीच्या 3 घटक पक्षांतच झाली. त्यामुळे तेथील निकालाकडे अवघ्या राज्याचे लक्ष लागले होते. पण अखेर सारासार विचार करता महायुतीने ही निवडणूक आपल्या खिशात घातली आहे.

    Read more

    महाराष्ट्रात महिलाच ठरल्या खऱ्या पुरोगामी; फुले, शाहू, आंबेडकरांचा नुसता जप केला नाही, की…!!

    नाशिक : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या इतिहासात महिला पहिल्यांदाच ठरल्या “गेमचेंजर”, त्या खरंच पुरोगामी ठरल्या. कारण त्यांनी फुले, शाहू, आंबेडकर नावाचा नुसता पोकळ जप केला नाही. […]

    Read more