ओबीसींना आरक्षण मिळू नये हे महाविकास आघाडीचे षडयंत्र, चंद्रशेखर बावनकुळे यांचा आरोप
विशेष प्रतिनिधी नागपूर : ओबीसींना आरक्षण मिळू नये हे महाविकास आघाडी सरकारचे षडयंत्र आहे. सर्वोच्च न्यायालयाने आरक्षणाला स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारने आठ महिने टाईमपास केला. […]