महाराष्ट्रात फडणवीस सरकारच्या तिसऱ्या कारकिर्दीत १०० दिवसांमध्ये ४८ कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी!!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई येथे 100 दिवसांच्या कार्यक्रमाची सद्यस्थिती व केलेल्या घोषणांच्या पुर्ततेसंदर्भात आढावा बैठक पार पडली. महाराष्ट्रात ४८ योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.