• Download App
    Maharashtra Violence | The Focus India

    Maharashtra Violence

    महाराष्ट्रातील हिंसाचारावर शरद पवार म्हणाले – जातीयवादी शक्तींना त्रिपुरातील हिंसाचाराचा फायदा घ्यायचा आहे, सावध राहण्याची गरज!

    महाराष्ट्रातील अमरावती आणि मालेगाव येथे झालेल्या आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले आहे. काही जातीयवादी शक्तींना त्रिपुरातील हिंसाचाराचा फायदा […]

    Read more

    संजय राऊत म्हणाले, ‘रझा अकादमीची औकात नाही’, हिंदू खरंच खतरें में असेल तर सरसंघचालकांनी दिल्लीत मोर्चा काढावा!

    बांगलादेशात काही हिंदू मंदिरांची तोडफोड करण्यात आली. याच्या निषेधार्थ त्रिपुरामध्ये हिंदू संघटनांनी निदर्शने केली. तेथील मशिदींचे नुकसान झाल्याच्या अफवा सोशल मीडियावर पसरल्या. या ठिणगीने महाराष्ट्रात […]

    Read more

    फेक पोस्टमुळे महाराष्ट्रात हिंसाचार : अमरावतीत कलम 144, नांदेड, मालेगाव, औरंगाबादेत परिस्थिती नियंत्रणात, कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर…

    Maharashtra Violence : महाराष्ट्रात आज (शनिवार, 13 नोव्हेंबर) त्रिपुरा हिंसाचारामुळे अमरावतीतही तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झाली. अमरावतीत दुसऱ्या दिवशी हिंसक घटना घडल्या. दगडफेक करणाऱ्या जमावाला नियंत्रणात […]

    Read more