महाराष्ट्र पोलीस बदल्या : निर्णय फिरवणारे आघाडीचे “अण्णा नाईक”, “पांडू” आणि “शेवंता” कोण??; आशिष शेलारांचा खोचक सवाल
विशेष प्रतिनिधी पुणे : महाराष्ट्रात 40 – 40 पोलिस अधिकाऱ्यांच्या एकदम बदल्या होतात आणि नंतर लगेच निर्णय फिरविण्यात येतात. महाविकास आघाडी सरकारचा हा सगळा कारभार […]