Maharashtra Monsoon : राज्यात मान्सूनचे दमदार पुनरागमन; 6 जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’, तर मुंबईला ‘ऑरेंज अलर्ट’! पुढील पाच दिवस मुसळधार पावसाची शक्यता
राज्यात यंदा मान्सून उशिरा दाखल झाल्यामुळे सर्वांनाच पावसाची प्रतीक्षा होती, मात्र जूनच्या अखेरीस पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, आगामी काही दिवसांत संपूर्ण राज्यात पावसाचा जोर आणखी वाढण्याची शक्यता आहे.