• Download App
    Maharashtra Board | The Focus India

    Maharashtra Board

    Eknath Shinde : बारावीच्या विद्यार्थ्यांना दिलासा; पूरस्थितीमुळे परीक्षा अर्ज भरण्यास 20 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

    राज्यात सुरू असलेल्या अतिवृष्टी आणि त्यामुळे मराठवाडा, नाशिक, सोलापूर, अहिल्यानगरसह इतर भागांमध्ये निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे बारावी बोर्डाच्या परीक्षेचे अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांना येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य परीक्षा मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. आता बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा अर्ज भरण्यासाठी 20 ऑक्टोबर 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

    Read more

    Maharashtra Board महाराष्ट्र बोर्डाचा मोठा निर्णय!, आता विद्यार्थ्यांना नापास होण्याची चिंता नाही

    ही माहिती शालेय शिक्षणासाठी राज्य अभ्यासक्रम फ्रेमवर्क (SCF-SE) अंतर्गत देण्यात आली आहे. विशेष प्रतिनिधी मुंबई : विज्ञान आणि गणित विषयात अनुत्तीर्ण होऊनही इयत्ता 11वीला जाण्याची […]

    Read more

    एप्रिलपर्यंत शाळा सुरू ठेवण्याचे आदेश: महाराष्ट्र शिक्षण मंडळाने काढला जीआर

    वृत्तसंस्था पुणे: कोरोनामुळे विद्यार्थ्यांचे झालेले शैक्षणिक नुकसान भरून काढण्यासाठी इयत्ता पहिली ते नववी आणि अकरावीच्या शाळा ३० एप्रिलपर्यंत ‘पूर्ण दिवस’ सुरू राहतील, असे महाराष्ट्राच्या शिक्षण […]

    Read more

    10वी आणि 12वीच्या विद्यार्थ्यांकडून घेतलेले परीक्षा शुल्क परत करणार महाराष्ट्र बोर्ड, जाणून घ्या प्रक्रिया

    महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाने या वर्षी कोविड-19 महामारीमुळे रद्द झालेल्या माध्यमिक […]

    Read more