फडणवीसांच्या काळात 25000 कोटींचा महाआयटी घोटाळा झाला, तर तेव्हा शिवसेनेचे मंत्री काय करत होते??
शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कालावधीत 25000 कोटींचा आयटी घोटाळा झाल्याचा आरोप आजच्या पत्रकार परिषदेत केला आहे.If there was a […]