साखर कारखान्यांच्या प्राप्तीकराचा ३५ वर्षांपासून रेंगाळलेला प्रश्न सोडवला, देवेंद्र फडणवीस यांनी मानले पंतप्रधान मोदी आणि अमित शाह यांचे आभार
विशेष प्रतिनिधी मुंबई : केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी साखर कारखान्यांना किमान हमी भावापेक्षा जास्त भाव दिल्यावर लागू करण्यात आलेला प्राप्तीकर बंद केला आहे. […]