12 जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा कहर, फळबागांना सर्वाधिक फटका, पिके उद्ध्वस्त, जळगावात वीज पडून 9 शेळ्या दगावल्या
प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (7 एप्रिल) झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबा, काजू, टरबूज, द्राक्षे, संत्री या […]