• Download App
    lightning | The Focus India

    lightning

    12 जिल्ह्यांमध्ये अवकाळीचा कहर, फळबागांना सर्वाधिक फटका, पिके उद्ध्वस्त, जळगावात वीज पडून 9 शेळ्या दगावल्या

    प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगर : राज्यातील 12 जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी (7 एप्रिल) झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. आंबा, काजू, टरबूज, द्राक्षे, संत्री या […]

    Read more

    तमिळनाडूमध्ये विजेचा धक्का लागून 11 जणांचा मृत्यू

    विशेष प्रतिनिधी चेन्नई : तमिळनाडूच्या तंजावरमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथील एका मंदिरात उत्सवादरम्यान विजेचा धक्का लागून 11 जणांचा मृत्यू झाला. मंदिरातून निघणाऱ्या […]

    Read more