लाईफ स्किल्स : ऐकताना होतो चार टप्प्यांत विचार
समोरची व्यक्ती बोलत असते त्यावेळी आपण त्याच्याकडे पुर्ण लक्ष आहे असं त्याला भासवत असतो पण तसं नसतं. त्याचे बोलणे कानावर पडत असताना त्याला काय म्हणायचे […]
समोरची व्यक्ती बोलत असते त्यावेळी आपण त्याच्याकडे पुर्ण लक्ष आहे असं त्याला भासवत असतो पण तसं नसतं. त्याचे बोलणे कानावर पडत असताना त्याला काय म्हणायचे […]
माणसाच्या आयुष्यात विशेषत: तारुण्यात सगळेच दिवस सोनेरी असतात. प्रत्येक पावलाला संधी वाट पाहात असते. ती तुम्ही घेतली पाहिजे. जशी शेतात बियाणांची पेरणी योग्य वेळीच होणे […]
कोविडने आपल्या शरीरावर, मनावर आणि आत्म्यावर एक विचित्र छाप सोडली आहे. अशा गोष्टी अनपेक्षित आणि त्रासदायक असल्याने आापले मन त्या झेलायला तयार नसते. जग आधुनिक […]
वयाच्या पन्नाशीनंतर मनुष्याच्या शरीरातील स्नायूंचे वजन कमी होण्यास सुरवात होते. काही जुने आजार, चुकीचे डाएट आणि बसून राहण्यामुळे ही स्थिती अधिक गंभीर बनते. दररोजच्या आहारात […]
आपल्याकडे होणारा ज्ञानाचा साठा वाचनापेक्षा श्रवणानेच अधिक जमा झालेला असतो. पण ज्ञान साठवण्याचे हे कौशल्य विकसित करणे फार महत्त्वाचे असते हे कोणाला समजत नाही. आपण […]
आयुष्यभर प्रत्येक व्यक्ती स्वतःला स्वतःला स्वतःला जीवनात यशस्वी कसे व्हावे हे विचारते. तुम्हाला माहिती आहे, असे लोक आहेत जे त्यांना आवश्यक असलेले सर्व उद्दीष्ट साध्य […]
सकारात्मक आणि नकारात्मक अशा दोन्ही प्रकारच्या भावनांच्या द्वारे तुम्ही ध्यानात जाऊ शकता. तुम्हाला खूपच खराब वाटत असेल किंवा खूप राग आला असेल तेव्हा तुमच्या तोंडून […]
यशस्वी जीवनाचे मूळ सूत्र हे वेळेच्या व्यवस्थापनात दडलेले आहे. जीवनातील एकही क्षण व्यर्थ घालवता कामा नये. शक्य तितक्या प्रत्येक मिनिटाचा, क्षणाचा आपल्या आयुष्यात वापर करायला […]
व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही संवाद कसा साधता यालाही फार महत्व असते. ज्याला संवादाचे विविध पैलू समजले, तो खऱ्या अर्थाने आनंदी व श्रीमंत होऊ शकतो. सध्याचा काळ […]
समाजात तुम्ही कसे वावरता यालाही व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने फार महत्व असते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी ते नीट ऐका. तसेच त्यालाही ते तुमच्या शारिरीक हालचालींमधून […]
स्वास्थ्य ही एक सर्वसमावेशक बाब आहे. त्यात केवळ रोगाचा अभाव व शरीर सुदृढ असणे अभिप्रेत नाही. देहाइतकेच मनाचे आरोग्यही महत्त्वाचे आहे. जागतिक आरोग्य संघटनेने केलेल्या […]
नॉर्मली सर्वांची सकाळची वेळ हि घाईची असते. मग तुम्ही नोकरदार व्यावसायिक अथवा गृहिणी किंवा अजून कोणत्याही प्रकारचे काम करत असा. कारण कामाला वेळेत सुरुवात झाली […]
समाजात तुम्ही कसे वावरता यालाही व्यक्तीमत्वाच्या दृष्टीने फार महत्व असते. आपण जेव्हा समोरच्याचे ऐकत असता त्यावेळी ते नीट ऐका. तसेच त्यालाही ते तुमच्या शारिरीक हालचालींमधून […]
आपले व्यक्तीमत्व केवळ घराबाहेर चांगले असू चालत नाही, ते घरातदेखील चांगले असावे लागते. तरच जगण्याला खरा अर्थ प्राप्त होतो. त्यामुळे व्यक्तीमत्व विकसित करताना घरातही ते […]
आपले व्यक्तीमत्व कसे ठेवता यावर अनेक बाबी अवलंबून असतात. त्यामुळे तुम्ही बोलताना कसे बोलता हे फार महत्त्वाचे आहे. काही लोकांच्या तोंडावर बोलताना काहीच हावभाव नसतात. […]
आपल्याकडे म्हणतात ना, अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. खर तर लहानपापासून हे वाक्य आपण ऐकत आलो आहोत. आपण केलेला प्रत्येक अयशस्वी प्रयत्न, आलेला प्रत्येक […]
सध्या सणासुदीचे दिवस सुरु आहेत. श्रावण महिन्याच्या धामधुमीनंतर आता दसरा येईल व नंतर दिवाळी. या काळात खाण्यापिण्याची चंगळ असते जणू. प्रत्येक घरात गोडधोड पदार्थ त्याच्या […]
प्रख्यात अभिनेत्री हेमा मालिनी एका मुलाखतीत सांगतात, बी. अनंतस्वामींनी मला ड्रीम गर्ल म्हटलं आणि हे नाव आजपर्यंत मला चिकटलं. वय वाढताना कधी मला या नावाचं […]
व्यक्तिमत्व विकासामध्ये तुम्ही संवाद कसा साधता यालाही फार महत्व असते. ज्याला संवादाचे विविध पैलू समजले, तो खऱ्या अर्थाने आनंदी व श्रीमंत होऊ शकतो. सध्याचा काळ […]
दृश्याचे किंवा अदृश्य सूक्ष्म आत्म्याचे ज्ञान प्राप्त करून घ्यायचे असेल तर श्रवण करावे लागते. श्रवणासाठी मन व शरीर दोन्ही तयार लागतात .मनाची एकाग्रता व शरीराचे […]
सध्या प्रत्येक जण आपलं मत व्यक्त करण्यासाठी धडपडत असतो. अशा वेळी सतत बोलण्यापेक्षा कधी तरी ऐकून घेतले तरीही फार फायदा होतो हे लक्षात घेतले पाहिजे. […]
कोणत्याही क्षेत्रात यश मिळवण्यासाठी कष्ट आणि प्रयत्न करत राहणे खुप आवश्यक आहे. परिश्रम केले नाही तर यश मिळत नाही. काही लोक यश मिळवण्यासाठी शॉर्ट कट […]
सारे जग केवळ एकाच गोष्टीभोवती गिरक्या् घेतंय, ते म्हणजे श्री म्हणजेच वैभव, ऐश्वर्य. तुम्हाला ज्ञानाची लालसा असते, सुखाची असते, सौंदर्य, धन, यश, प्रगती ज्या कशाची […]
कोणत्याही क्षेत्रात आपल्या व्यक्तीमत्वाची छाप पाडायची असेल, यश मिळवायचे असेल तर संवाद प्रक्रियेला अनन्साधारण महत्व असते. ज्यांना हे महत्व कळते ते त्यांच्या क्षेत्रात यशाला गवसणी […]
एखादी व्यक्ती तिचे रूप, स्वभाव, वर्तणूक, दृष्टिकोन, चारित्र्य, बुद्धिमत्ता, कौशल्ये, भाव-भावना, संवेदनशीलता, लोकसंग्रह, गुण-अवगुण, सामाजिक प्रतिमा या सर्वांचा एकत्रित परिपाक म्हणजे व्यक्तिमत्त्व होय. व्यक्तीचा शारिरीक, […]