सरन्यायाधीश रमण्णा यांचे देशाच्या न्यायव्यवस्थेवर मोठे वक्तव्य, म्हणाले – न्यायालयांत गुलामगिरीची इंग्रजांची व्यवस्था अजूनही सुरू
भारताचे सरन्यायाधीश एनव्ही रमणा यांनी देशाच्या न्यायव्यवस्थेसंदर्भात मोठे विधान केले आहे. न्यायव्यवस्थेत न्याय मिळण्यास होणाऱ्या विलंबाबद्दल प्रश्न उपस्थित केले गेले आहेत, परंतु आता सरन्यायाधीश एन.व्ही.रमण्णा […]