काश्मीर पश्नात तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले, आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : काश्मीर प्रश्नात मध्ये तोंड घालणाऱ्या चीनला भारताने फटकारले आहे. आमच्या अंतर्गत गोष्टीत लक्ष घालण्याची आवश्यकता नसल्याचे बजावले आहे. पाकिस्तानमध्ये झालेल्या […]