• Download App
    Landless | The Focus India

    Landless

    Ramdas Athawale : केंद्रीय मंत्री आठवले यांची मागणी- विनोबा भावेंनी राबवलेली ‘भूदान चळवळ’ पुन्हा सुरू करा; भूमिहीनांना जमीन द्यावी

    केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री रामदास आठवले यांनी भूमिहीनांना जमीन देण्यासाठी राज्यात आणि देशात विनोबा भावे यांनी राबवलेली ‘भूदान चळवळ’ पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. देशभरात २० कोटी एकर जमीन रिक्त असून, ती भूमिहीनांना देण्यात यावी, असे आठवले म्हणाले. छत्रपती संभाजीनगर येथे गायरान हक्क परिषदेनिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

    Read more