Randhir Jaiswal, : भारताने म्हटले- बांगलादेशातील हिंदूच्या हत्येकडे दुर्लक्ष करू शकत नाही, फरार ललित मोदी-माल्याला परत आणू
भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या अशांततेबद्दल आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
भारताने बांगलादेशात सुरू असलेल्या अशांततेबद्दल आणि अल्पसंख्याकांवर होत असलेल्या अत्याचारांबद्दल चिंता व्यक्त केली आहे.
आयपीएलचे माजी अध्यक्ष आणि भारतातून फरार झालेले ललित मोदीला आणखी एक धक्का बसला आहे. वास्तविक, वानुआटुचे पंतप्रधान जोथम नापट यांनी ललित मोदीचा पासपोर्ट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.