Kiren Rijuju : ‘बंगालच्या मुख्यमंत्री वक्फच्या नावाखाली हिंसाचार भडकावत आहेत – किरेन रिजिजू
केंद्रीय संसदीय कामकाज आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरेन रिजिजू म्हणाले की, वक्फ कायदा दुरुस्तीचा उद्देश मुस्लिम समुदायाला लक्ष्य करणे नाही तर भूतकाळातील चुका सुधारणे आहे.