Rohini Acharya : लालू कुटुंबात कलह : रोहिणी म्हणाल्या- किडनी देण्याची वेळ आली तेव्हा मुलगा पळून गेला
लालू कुटुंबातील सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, रोहिणी आचार्य यांनी आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये त्या बिहारमधील एका पत्रकाराला फोनवरून सांगत आहेत की, जेव्हा किडनी दान करण्याची वेळ आली तेव्हा त्यांचा मुलगा पळून गेला. रोहिणी आचार्य यांनी लिहिले: