• Download App
    Kargil war | The Focus India

    Kargil war

    Kargil War : कारगिल विजय दिन; पंतप्रधानांनी लिहिले- शूर सुपुत्रांच्या धाडसाला सलाम; 2 केंद्रीय मंत्र्यांनी द्रासमध्ये शहिदांना वाहिली श्रद्धांजली

    कारगिल विजय दिनाला २६ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त लडाखमधील द्रास येथे आयोजित कार्यक्रमात मनसुख मांडवीय आणि संजय सेठ या दोन केंद्रीय मंत्र्यांनी भाग घेतला. १९९९ च्या युद्धात शहीद झालेल्या सैनिकांना मंत्र्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर पदयात्रा काढण्यात आली. गेल्या वर्षी २५ व्या कारगिल विजय दिनी पंतप्रधान मोदींनी लडाखमध्ये युद्धातील वीरांना श्रद्धांजली वाहिली.

    Read more

    Kargil War : कारगिल युद्धापूर्वी वाजपेयी-नवाझ यांच्यामध्ये झाली होती गुप्त चर्चा; पुस्तकात दावा- चिनाब सूत्राद्वारे काश्मीरच्या सांप्रदायिक आधारावर विभाजनाची चर्चा

    कारगिल युद्ध सुरू होण्याच्या काही आठवड्यांपूर्वी, जम्मू आणि काश्मीर प्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन भारतीय पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांच्या सरकारमध्ये गुप्त चर्चा झाली.

    Read more

    Kargil War : कारगिल युद्धाबाबत पाकिस्तानची मोठी कबुली; लष्करप्रमुखांच्या वक्तव्याने उडाली खळबळ!

     Kargil War नेहमीच भारताविरुद्ध कट रचत आला आहे, अन् त्याचा खरा चेहरा वेळोवळी जगासमोरही आलेला आहे. Kargil War विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : 1999 च्या […]

    Read more

    लष्कर अभ्यासक्रमात गीता आणि कौटिल्याचे अर्थशास्त्र…मुस्लिम सैनिकांच्या मदतीने कारगील युद्ध जिंकल्याचे सांगत कॉंग्रेसने दिला धार्मिक रंग

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: महाभारताच्या रणांगणावर सांगितलेली भगवत गीता कोट्यवधी भारतीयांसाठी जीवनाचे सार आहे. कोटिल्याचे अर्थशास्त्र भारतीय अर्थशास्त्राचा पाया समजले जाते. भगवत गीता आणि कौटिल्याचे […]

    Read more