‘नेहरू म्हणाले होते भारत नंतर, चीन आधी’ ; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा काँग्रेसवर हल्लाबोल!
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी पीओके आणि चीनने भारतीय भूभागाचा काही भाग ताब्यात घेणे ही काँग्रेसची चूक असल्याचे म्हटले आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : […]