Jaishankar : ‘अण्वस्त्रांची धमकी सहन करणार नाही’, जयशंकर यांनी पाकिस्तानला खडसावले
भारत दहशतवादाविरुद्ध शून्य सहनशीलतेचे धोरण पाळत आहे आणि भविष्यातही तेच धोरण पाळत राहील. दहशतवाद ही जगासमोरील पर्यावरणीय बदल आणि वेगाने वाढणारी गरिबीइतकीच मोठी समस्या आहे.