लखीमपूर खिरी दौरा म्हणजे राहुल गांधींचे राजकीय पर्यटन, काश्मीरमध्ये मारल्या गेलेल्यांची भेट घ्यायला का नाही गेले?गिरीराज सिंह यांची टीका
राहुल गांधींचा लखीमपूर खिरी दौरा देखील केवळ राजकीय पर्यटनाचा नमुना आहे. त्यात खरी सहानुभूती आणि करुणा नाही, असा आरोप केंद्रीय ग्रामविकास आणि पंचायती राज मंत्री […]