• Download App
    intervention | The Focus India

    intervention

    Maharashtra Cabinet : मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री – प्रशासनात वाद? मुख्यमंत्र्यांनी केली मध्यस्थी; शेतकऱ्यांना मदत करण्यावरून वादावादी

    राज्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याच्या मुद्यावरून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंत्री व प्रशासनात चांगलाच वाद झाल्याची माहिती समोर आली आहे. राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी या बैठकीत अधिकाऱ्यांना धारेवर धरत सरकारने घोषित केलेली मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली नसल्याचा आरोप केला. त्यावर अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला. अखेर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या वादात हस्तक्षेप करत अधिकाऱ्यांना आजपर्यंत करण्यात आलेल्या मदतीची आकडेवारी सादर करण्याचे आदेश दिले.

    Read more

    कॉँग्रेसचे मुखपत्र असलेल्या नॅशनल हेरॉल्ड संपादकाची असंवेदनशिलता, जनरल रावत यांच्या मृत्यूवर केले दैवी हस्तक्षेप असल्याचे ट्विट

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मोदींविरोधात आंधळ्या झालेल्यांची असंवेदनशिलता पुन्हा एकदा दिसून आली आहे. चिफ ऑफ डिफेन्स स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्या मृत्यूनंतर काँग्रेसचे मुखपत्र […]

    Read more

    तालीबान्यांना पाकिस्तानचीच फूस, मुल्ला बरदरकडे पाकिस्तानी पासपोर्ट, आयएसआयचा अफगणिस्थानमध्ये थेट हस्तक्षेप

    विशेष प्रतिनिधी काबूल : अफगाणिस्तानच्या संरक्षण दलांविरोधातील लढण्यासाठी तालिबानला पाकिस्तानचीच फूस आहे. लष्करी, आर्थिक आणि रणनिती ठरविण्यासाठीही पाकिस्तानने गुप्तपणे पाठिंबा दिल्याचा आरोप होता. पाकिस्तानने हे […]

    Read more

    मानवी हस्तक्षेप हवामान बदलातील बहुतांश मृत्यूला कारणीभूत

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली – गेल्या तीन दशकांत मानवी हस्तक्षेपामुळे उष्णतेशी संबंधित एकूण मृत्युंपैकी एक तृतीयांश मृत्यू हवामान बदलामुळे झाल्याचा दावा करण्यात आला आहे. मानवी […]

    Read more