एसबीआयचा अहवाल- महापुरामुळे देशात तब्बल 15 हजार कोटींचे नुकसान, 92 टक्के जनता विमाच काढत नाही
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, यूपी आणि दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये अतिवृष्टीमुळे आलेल्या पुरामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे मोठे नुकसान झाले आहे. स्टेट बँक ऑफ इंडिया […]