भारतीय न्यायिक संहितेवरून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची केंद्रावर टीका, म्हणाल्या- कायद्यात बदलांचा नागरिकांवर गंभीर परिणाम होऊ शकतो
वृत्तसंस्था कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या की, राजद्रोह कायद्यातील तरतुदी बदलण्याच्या नावाखाली गृह मंत्रालय भारतीय न्यायिक संहितेत अधिक कठोर आणि मनमानी उपाय […]