• Download App
    Indian economy resilience global crisis | The Focus India

    Indian economy resilience global crisis

    RBI : जागतिक संकटांमध्येही भारताची अर्थव्यवस्था मजबूत राहणार; २०२६-२७ मध्ये ६.९% वाढीचा RBIचा अंदाज

    रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) ने भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत दिलासादायक अंदाज व्यक्त केला आहे. जागतिक तणाव, महागाईचा दबाव आणि पश्चिम आशियातील संघर्ष सुरू असतानाही भारताची अर्थव्यवस्था २०२६-२७ या आर्थिक वर्षात ६.९ टक्क्यांनी वाढेल, असा अंदाज RBIने आपल्या वार्षिक अहवालात व्यक्त केला आहे.

    Read more