• Download App
    Indian citizens | The Focus India

    Indian citizens

    India Repatriates : भारत सरकार थायलंडमधून 500 भारतीयांना परत आणणार; म्यानमार सैन्याने घोटाळा केंद्रांवर छापे टाकले तेव्हा थायलंडला पळून गेले होते

    भारत सरकारने म्यानमारमधील घोटाळा केंद्रांमधून पळून थायलंडमध्ये पोहोचलेल्या सुमारे ५०० भारतीय नागरिकांना परत आणण्याची प्रक्रिया वेगवान केली आहे.

    Read more

    अमेरिकेच्या तिजोरीपेक्षा भारतीय नागरिकांकडे तिप्पट सोने ; दहा देशामध्ये आहेत सोन्याचे साठे

    वृत्तसंस्था नवी दिल्ली : आज धनत्रयोदशी. भारतीय नागरिक हमखास या दिवशी सोने खरेदी करतात. पण,जगभरातील सोन्याचा विचार केल्यास अमेरिकेच्या सरकारी तिजोरीपेक्षा भारतीय नागरिकांकडे तीनपट म्हणजे […]

    Read more

    तालिबानने भारतातील नागरिकांचे रक्षण करण्याचे दिले वचन, जगाला दिला इशारा , ‘कोणत्याही देशाने हल्ल्याची चूक करू नये’

    2 ऑगस्ट रोजी स्टँकझाईने भारताला व्यापार आणि आर्थिक संबंध पुन्हा सुरू करण्याची ऑफर दिल्यानंतर तालिबानच्या नेत्यांनी गेल्या दोन दिवसांपासून शांतपणे भारतीय नेतृत्वाशी संपर्क साधला आहे.Taliban […]

    Read more