Indian Army भारतीय सैन्याने पाकिस्तानमधील कोणती 9 ठिकाणे उद्ध्वस्त केली?
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर १५ दिवसांनी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवले.
भारत आपली लष्करी शक्ती आणखी मजबूत करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलणार आहे. २०२५-२६ पर्यंत १५६ स्वदेशी ‘प्रचंड’ लढाऊ हेलिकॉप्टर (LCH) खरेदी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा करार स्वावलंबी भारताला चालना देण्यासाठी आणि भारतीय हवाई दल आणि लष्कराची ताकद वाढवण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. याशिवाय, भारताचे स्वावलंबन वाढवण्याच्या दिशेने हे एक पाऊल देखील म्हणता येईल.
मोदी सरकारचे संपूर्ण लक्ष देशाच्या सैन्याला बळकट करण्यावर आहे. सुरक्षा विषयक कॅबिनेट समितीने (CCS) बुधवारी राष्ट्रीय सुरक्षेच्या हितासाठी एक मोठा निर्णय घेतला आहे.
जाणून घ्या कोणत्या पदांवर आणि कधीपासून लागू होणार आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : Indian Army भारतीय लष्कराने आपल्या अधिकाऱ्यांच्या पदोन्नतीत मोठा बदल केला आहे. […]
आपल्या गरजा लक्षात घेऊन भारतीय लष्कराने दोन नवीन शोध लावले आहेत. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लष्कराला ( Indian Army ) लक्ष्य करणारे दहशतवादी यापुढे […]
C-130J सुपर हर्क्युलस विमानाचा वापर केला गेला Indian Army विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली: भारतीय हवाई दल आणि लष्कराने संयुक्तपणे ‘आरोग्य मैत्री हेल्थ क्यूब’ उपक्रमांतर्गत अंदाजे […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : DRDO आणि महिंद्रा डिफेन्सने संयुक्तपणे भारतीय लष्करासाठी नवीन स्वदेशी आर्मर्ड लढाऊ वाहन तयार केले आहे. हे एक व्हीलबेस आर्मर्ड प्लॅटफॉर्म (WhAP) […]
गाझामधील इस्रायल-हमास संघर्षात संयुक्त राष्ट्राच्या एका आंतरराष्ट्रीय कर्मचाऱ्याचा मृत्यू होण्याची ही पहिलीच वेळ आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या ७ […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारताकडे जगातील चौथ्या क्रमांकाचे शक्तिशाली सैन्य आहे. लष्करी क्षमतेच्या बाबतीत अमेरिका सर्वात शक्तिशाली देश आहे. संबंधित डेटा ठेवणाऱ्या वेबसाइट ग्लोबल फायरपॉवरने […]
संरक्षण मंत्रालयाच्या नुकत्याच झालेल्या एका उच्चस्तरीय बैठकीत या खरेदीला मंजुरी देण्यात आली विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लष्कराचे सामर्थ्य वाढवण्यासाठी भारत सरकारने मोठी तयारी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्कर आणि संरक्षण उत्पादनाला प्रोत्साहन देताना केंद्र सरकारने संरक्षण मंत्रालयाच्या संरक्षण अधिग्रहण परिषदेकडून 97 तेजस आणि 156 प्रचंड लढाऊ हेलिकॉप्टर खरेदी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : आता केंद्राच्या महिला सक्षमीकरण, उज्ज्वला, स्वावलंबी आणि सक्षम भारत यांसारख्या प्रमुख योजना लोकांपर्यंत नेण्याच्या कामात लष्करी आणि संरक्षण आस्थापनेही सहभागी होत […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : लष्कराने 400 हॉवित्झर तोफांच्या खरेदीचा प्रस्ताव संरक्षण मंत्रालयाला पाठवला आहे. यासाठी 6,500 कोटी रुपये खर्च येणार आहे. या तोफा संरक्षण संशोधन […]
उरी आणि हातलंगा येथे काही दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत असल्याची माहिती लष्कराला मिळाली होती. विशेष प्रतिनिधी जम्मू-काश्मीर : दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी भारतीय लष्कराचे ऑपरेशन सुरूच […]
सीमारेषेवरील विविध भागात चीन नेहमीच घुसखोरीचा प्रयत्न करत असतो, मात्र भारताकडून चोख प्रत्युत्तर दिले जाते. विशेष प्रतिनिधी कोलकाता : चीनच्या सीमेजवळ भारतीय लष्कराने आपला पराक्रम […]
विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारताला नवी भव्य संसद तर मिळाली आहेच, पण त्या पाठोपाठ राजधानी नवी दिल्लीत आता भारतीय लष्कराला देखील स्वतःचे असे नवे […]
कमांड रोलसाठी भारतीय लष्कराकडून दिले जाणार विशेष प्रशिक्षण विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : भारतीय लष्कर आता हॉवित्झर तोफखाना आणि रॉकेट सिस्टम कमांडसाठी महिला अधिकाऱ्यांना प्रशिक्षण […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : भारतीय नौदलाच्या हेलिकॉप्टरचे बुधवारी मुंबईच्या किनारपट्टीवर आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. त्याचवेळी या अपघातानंतर संरक्षण दलाने एएलएच ध्रुव हेलिकॉप्टरच्या उड्डाणावर तत्काळ बंदी […]
वृत्तसंस्था नवी दिल्ली : हातातील तुटलेल्या हाडांवर उपचार करण्यासाठी बाह्य फिक्सेटर विकसित करणाऱ्या भारतीय लष्कराच्या डॉक्टरांचे हे तंत्रज्ञान आता तुर्की आणि सीरियातील भूकंपग्रस्तांच्या मदतीसाठी वापरले […]
भारतीय लष्कराचे विद्यमान लष्करप्रमुख जनरल मनोज नरवने हे येत्या ३० एप्रील रोजी निवृत्त होत आहे. त्यांच्या जागी उपलष्करप्रमुख लेफ्टनंट जनरल मनोज पांडे हे आता नवे […]
टाटा उद्योग सुमूह आणि कल्याणी समुहाने भारतीय लष्करासाठी अत्याधूनिक चिलखती वाहने बनवली आहे. शत्रुचा गोळीबार, बॉम्बवर्षावात ही वाहने थेट युद्धभूमित सैन्याला सुरक्षित ठेवणार आहे. Tata […]
“शहीद म्हणजे एखाद्या धर्माचा त्याग करण्यास नकार दिल्याबद्दल मृत्युदंड भोगणारी व्यक्ती किंवा धार्मिक किंवा राजकीय श्रद्धांमुळे ज्याला खूप त्रास सहन करावा लागतो किंवा मारला जातो […]
आज 26 फेब्रुवारी आहे, बालाकोट एअरस्ट्राईकचा स्मृतिदिन. आज बालाकोट एअर स्ट्राईकची तिसरी वर्षपूर्ती आहे. या हवाई हल्ल्याने एकीकडे भारताच्या ताकदीचा झेंडा उंचावला, शत्रूराष्ट्राला आणि दहशतवाद्यांना […]
“पानिपत” : भले भारताला चिथावणी देण्यासाठी किंवा कुरापत काढण्यासाठी किंवा हिणवण्यासाठी तालिबानी सैन्याने आपल्या तुकडीला “ते” नाव दिले असेल, पण भारतीयांसाठी आणि विशेषत: मराठ्यांसाठी “पानिपत” […]
एकीकडे मैदानी भागात वाढत्या थंडीमुळे लोक घरात दडून बसले आहेत, तर दुसरीकडे उंच डोंगरावर प्रचंड बर्फवृष्टी होत असतानाही आपल्या देशाचे सैनिक अविरतपणे आपले कर्तव्य बजावत […]