• Download App
    India Wins Asia Cup | The Focus India

    India Wins Asia Cup

    India Wins Asia Cup : भारताने नवव्यांदा आशिया कप जिंकला; पाकिस्तानला 5 विकेट्सने हरवले, तिलक वर्माच्या नाबाद 69 धावा; कुलदीपच्या 4 विकेट

    भारताने आशिया कप जिंकला आहे. अंतिम सामन्यात टीम इंडियाने पाकिस्तानचा ५ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने या स्पर्धेचे ९ व्यांदा विजेतेपद पटकावले आहे.रविवारी, भारतीय संघाने २० व्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर १४७ धावांचे लक्ष्य गाठले. रिंकू सिंगने चौकार मारून भारताला विजय मिळवून दिला. तिलक वर्मा ६९ धावा करून नाबाद राहिला.

    Read more