India Summons : भारताने बांगलादेशच्या उच्चायुक्तांना बोलावले; बांगलादेशी नेत्याने 7 भारतीय राज्यांना तोडण्याची धमकी दिली होती
भारत सरकारने बुधवारी बांगलादेशचे उच्चायुक्त रियाज हमिदुल्लाह यांना बोलावले. ढाका येथील भारतीय उच्चायुक्तालयाला मिळालेल्या अलीकडील धमकीनंतर हे पाऊल उचलण्यात आले. भारताने या प्रकरणी बांगलादेश सरकारसमोर औपचारिकपणे आपला आक्षेप नोंदवला आहे.