Shashi Tharoor : संसदीय समितीने म्हटले-1971 नंतर बांगलादेशातून सर्वात मोठे आव्हान; तेथे इस्लामिक कट्टरता वाढली
काँग्रेस खासदार शशी थरूर यांच्या अध्यक्षतेखालील परराष्ट्र व्यवहार संसदीय समितीने बांगलादेशातील सद्यस्थितीला भारतासाठी 1971 च्या मुक्तिसंग्रामानंतरचे सर्वात मोठे धोरणात्मक आव्हान म्हटले आहे.