• Download App
    INDIA Alliance | The Focus India

    INDIA Alliance

    Monsoon Session : संसदेचे पावसाळी अधिवेशन: बिहार मतदार यादीवरून विरोधक आक्रमक; सरकारकडून 7 महत्त्वाची विधेयके सादर होणार

    संसदचे पावसाळी अधिवेशन २१ जुलैपासून सुरू होत असून, यामध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापण्याची शक्यता आहे. बिहारच्या मतदार यादीचा सखोल आढावा घेण्याच्या निवडणूक आयोगाच्या हालचालींवरून विरोधकांनी केंद्र सरकारविरुद्ध आक्रमक पवित्रा घेतला आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रीय जनता दल आणि तृणमूल काँग्रेस यांसारख्या पक्षांनी या मुद्द्यावर सरकारला अडचणीत आणण्याचे नियोजन केले आहे.

    Read more

    Uddhav Thackeray : उद्धव ठाकरे म्हणाले- इंडिया आघाडीची बैठक लवकर व्हायला हवी; निवडणुका जवळ, बैठका आवश्यक

    विधानभवन परिसरात पत्रकारांशी संवाद साधताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी इंडिया आघाडीच्या बैठकीपासून सर्वोच्च न्यायालयाने शिवसेना पक्षाच्या सुनावणीचा निकालाबाबत दिलेल्या संकेतापर्यंत अनेक मुद्द्यांवर भूमिका मांडली. लोकसभा निवडणुकीनंतर अद्याप इंडिया आघाडीची एकही बैठक झाली नसल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. तसेच, युनेस्कोच्या निर्णयानंतर छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत त्यांनी समाजाला आणि सरकारला जबाबदारीची जाणीव करून दिली.

    Read more

    Kejriwal : केजरीवालांची गुजरातेत घोषणा- बिहार निवडणूक स्वबळावर; आता काँग्रेससोबत आघाडी नाही

    आम आदमी पक्ष (आप) बिहारमध्ये स्वबळावर निवडणूक लढवेल. पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी गुरुवारी अहमदाबादमध्ये सांगितले की, इंडिया आघाडी फक्त लोकसभा निवडणुकीसाठी होती. आता आमची कोणाशीही आघाडी नाही.

    Read more

    Jharkhand : ” आम्ही 12-13 पेक्षा कमी जागा स्वीकारल्या जाणार नाहीत”

    RJDने झारखंडमध्ये इंडिया आघाडीचं टेन्शन वाढवलं! विशेष प्रतिनिधी रांची : Jharkhand झारखंड विधानसभा निवडणुकीपूर्वी इंडिया आघाडीच्या मित्रपक्षांमध्ये वाद निर्माण झाला आहे. राष्ट्रीय जनता दल (RJD) […]

    Read more

    I.N.D.I.A आघाडीतील मित्र पक्षांमुळेच वाढली काँग्रेसची डोकेदुखी; आगामी विधानसभा निवडणुकीत असणार आव्हान!

    आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष व डाव्या पक्षाच्या उमेदवारांमुळे काँग्रेसला चांगलाच फटका बसणार आहे.  विशेष प्रतिनिधी   नवी दिल्ली : पंतप्रधान मोदी आणि भाजपाला पराभूत […]

    Read more

    ”इंडिया आघाडीत पंतप्रधान पदासाठी १८ उमेदवार इच्छुक, प्रत्येक पक्षाला हवंय आपल्या नेत्यासाठी पंतप्रधानपद”

    अखिलेश यादव यांचे भावी पंतप्रधान असे पोस्टर झळकल्यानंतर भाजपाने साधला निशाणा विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : मध्य प्रदेश, राजस्थान, तेलंगणा, मिझोराम आणि छत्तीसगड या पाच […]

    Read more

    विरोधकांच्या I.N.D.I.Aआघाडीला आणखी एक मोठा धक्का! बंगाल, केरळमध्ये ‘CPI-M’कडून स्वबळाचा निर्णय

    विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली :आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला रोखण्याच्या तयारीत असलेल्या ‘इंडिया’ आघाडीला त्यांच्याच घटक पक्षांकडून वारंवार झटके बसत  आहते,  आता विरोधकांच्या या आघाडीला आणखी […]

    Read more

    सनातन वादामुळे ‘I.N.D.I.A’ आघाडी बॅकफूटवर?, भोपाळमध्ये होणारी पहिली संयुक्त रॅली रद्द!

    मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री  कमलनाथ यांनी दिली आहे माहिती विशेष प्रतिनिधी भोपाळ  : मध्य प्रदेशात काही महिन्यांत विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. कमलनाथ यांच्यासारखे अनेक काँग्रेस […]

    Read more

    ‘वन नेशन-वन इलेक्शन’वर NDAचं पारडं होतयं भारी, YSRCP ने समर्थन करत ‘INDIA’ आघाडीला दिला धक्का!

    सरकारने  समिती स्थापन केले असून माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना तिचे अध्यक्ष बनवले  आहे. विशेष प्रतिनिधी नवी दिल्ली : केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने 18 सप्टेंबरपासून […]

    Read more