महाराष्ट्र बंद हा महाविकास आघाडीचा शुद्ध ढोंगीपणा; भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे टीकास्त्र
वृत्तसंस्था मुंबई : महाविकास आघाडीचा महाराष्ट्र बंद हा शुद्ध ढोंगीपणाचा कळस आहे. कारण राज्यातील शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून उत्तर प्रदेशमधील लाखीमपूर घटनेवर राज्यात बंद पुकारणे चुकीचे […]