Tamil Nadu : तामिळनाडूचे मंत्री म्हणाले- हिंदी भाषिक येथे पाणीपुरी विकायला येतात, आमच्या मुलांना तामिळसह इंग्रजीही येते म्हणून परदेशात कोट्यवधी कमावतात
तामिळनाडूचे कृषी मंत्री एमआरके पन्नीरसेल्वम म्हणाले की, उत्तर भारतातून आलेल्या लोकांना फक्त हिंदी येते, त्यामुळे त्यांना चांगल्या नोकऱ्या मिळत नाहीत. ते तामिळनाडूत येऊन टेबल साफ करणे, मजुरी करणे किंवा पाणीपुरी विकणे यांसारखी कामे करतात.