शेतीला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिल्यास भारत जागतिक महासत्ता होईल -हर्षवर्धन पाटील
शेती आणि शेती उत्पादन प्रक्रिया उद्योग व्यवसायात रोजगारांच्या अनेक संधी आहेत. हे कोरोना काळातील लॉकडाऊनमुळे प्रकर्षाने जाणवले.शेतीला तंत्रज्ञान आणि संशोधनाची जोड दिल्यास भारत जागतिक महासत्ता […]