आखाती युद्धाचा तेलाला फटका पण रशियाकडून तेल खरेदीचा भारताचा मार्ग मोकळा!!
आखाती युद्धामुळे तेलाचे भाव भडकले, पण त्यामुळेच रशियाकडून तेल खरेदी करण्याचा भारताचा मार्ग सुद्धा मोकळा झाला. कारण भारतीय नागरिकांना तेलाच्या भावाची झळ पोहोचू नये म्हणून केंद्रातल्या मोदी सरकारने तीन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या दृष्टीने महत्त्वाची पावले टाकली.