ग्रामपंचायत निवडणुकीतील आकडे सांगतात; हिंदुत्ववादी पक्षांचे मजबूतीकरण; काँग्रेस – राष्ट्रवादीचा पाया भुसभुशीत
विशेष प्रतिनिधी मुंबई : महाराष्ट्रातल्या ग्रामपंचायत निवडणूक निकालाच्या आकडेवारीचे बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण केले, तर महाराष्ट्रातल्या ग्रामीण राजकारणाचा बाज आता पूर्णपणे बदलल्याचे दिसत आहे. पूर्वी […]